Skip to main content

Posts

Showing posts from August 16, 2017

स्वातंत्र्यदिनी जेष्ठ पञकारावर हल्ला .

पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, स्वातंत्र्यदिनी गिरणारे ता. जिल्हा नाशिक या गावात पत्रकारांना  होणारी अरेरावी ,  शिवीगाळ ,  अनादर ,  व त्यांच्यावरील ग्रामसभेत हल्ला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली आहे . या संपूर्ण ग्रामसभेच्या बैठीची सखोल चौकशीसाठी मा. मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवून स्थानिक पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले आहे .  तसेच स्वातंत्र्य दिनी पत्रकारांवरील हल्ला  दुर्दैव नाही तर काय??  स्वातंत्र्याचा दिवस ग्रामसभेचा गोंधळ बघून   " गावाकडे चला " म्हणणारर्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना ही अशी केंद्रित ग्रामव्यवस्था बघून दुःख होत असेल अशी भावना येथील जेष्ठ गावकर्यांनी व्यक्त केली.    पत्रकारांवरील हल्ल्याची बातमी  मिळताच अखिल भारतीय पत्रकार समन्वय समिती , पत्रकार संरक्षण समिती ( महाराष्ट्र ) ,जर्नालिष्ठ एक्टीविझम फोरम , दिंडोरी प्रेस क्लब ,शेतकरी संघटनांची सुकाणू समिती , शेतकरी वाचवा अभियान , वारकरी महामंडळ , शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था ,मावळा प्रतिष्टान , आम आदमी पार्टी , प्रहार सं...