Skip to main content

वेळ कोणावरही सांगून येत नाही

वेळ कोणावरही सांगून येत नाही
याला मीही सहमत आहे,  प्रशांतयाच basic कारण म्हणजे,हा गुन्हा दाखल १८ तारखेस झाला.*
 FRI  नोंद झाल्यावर कोर्टच्या आदेश्यानुसार ३० दिवसाचे आत chargsheet
( आरोप पत्र ) दाखल करायच आहे
29 , 30 तारतारखेला म्हणजे पोलीस खर तर आरोपपत्र  बनवत आहे
तेही एस.पी.च्या मार्गदर्शनात, चादुर रेल्वेचा शेळके बनवीत आहे.
 यासाठी लागणारे पुरावे गोळा करित आहे.
त्यासाठी हा शेळके मोगरा या गावी वारंवार  चौकशीसाठी  गेलेला आहे.
 पण तो चौकशी न करता दहशत पसरवित आहे.
ते असेकी त्यागावातील लोकांनवर व पीडीत कुटुंबावर  pressure  देत आहे आमची पोलीस स्टेशनला यायची तयारी नव्हती आम्ही प्रशांतच्या म्हणण्याने केले कारण त्यांना कलम १४३ ,१४७,१४९ शिध्द करायचे आहे , हा महत्वाचा मुद्दा आहे.
यासाठी पोलीसांनी दि. १८ ते ३० जुलै म्हणजे जवळपास १५ दिवस घेतले यात म्हत्वाची भूमिका एस. पी. ची आहे त्यांना chargesheet power ful बनवायची आहे.
जर तुम्हालामाझ्यावर विश्वास असेल तर आपणास चांगली न्युज म्हणजे मी suprimcourt चे व आपल्या संघटनेच्या वकीलांसोबत चर्चा केली.
 त्यामध्ये एक साम्य आहे व त्यांच म्हणणे आहे की  केस फाईल supreme court ला दाखलकरू मग chargesheet कोणालाही बनवु द्या ते court मधुन शिध्द करण एवढ साध नाही.* *म्हणूनच जिल्हाधिकारी किंवा  तहसीलदारला निवेदन देऊन चालणार नाही तसेच निवेदन देऊन  प्रशांत कांबळेची  जमानत  होत नाहीं पाठपुरावा करून खोलवर जावं लागेल , व का होत नाही याचे कारण सुध्दा सांगीतले व तसे घडले .*
 प्रशांत बाहेर  आल्यावर पोलीस प्रशासनला कश्याचीही भिती नव्हती, उलट त्यांना हे सोयीच होत पण एस.पी.* *हे risk घ्यायला तयार नव्हते म्हणुन sp कोर्टला विनंती केली आवश्यक असलेले document साठी हा १५ दिवसाचा वेळ घेतला व मोगरा गावातील  लोकांना व पिडीत कुटुंबावर एवढा मोठा पत्रकार  प्रशांत याचे जसे हाल केले तसे तुमचेही करू अशी दहशत sp च्या कृपेने शेळके ने केलेली दिसते .
 ह्या सर्व प्रकरणाची अशी आहे story
 एक विचार करा प्रशांतची जमानत होणे फायद्याचे की न होऊ देण पोलीसांना फायद्याच , खर तर प्रशांतने काही दिवस शांत राहुन पुढच नियोजन कराव ,पोलासांनी जे षड्यंत्र रचल त्याचीच पुनावृत्ती करावी लागेल एक नक्की प्रशांत वर अन्याय व अत्याचार करण्यारयाला माफी नाही तेही कायद्याच्या चौककटित बसुन सर्व प्रकरण करावे लागेल ,तेव्हा एका सच्चा पञकारावरील सर्व गुन्हे मागे घेऊन लोकशाहीच्या स्तंभाला न्याय मिळेल.
अमरावती जिल्हा पञकार संरक्षण समिती

Comments

जय पञकारीता
जय पञकारीता

Popular posts from this blog

......पञकारीता सुरक्षित राहलेली नाही - जेष्ठ पञकार जोशी

देशात , महाराष्ट्रात पत्रकार क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.पत्रकारांची नोकरीच धोक्यात आली आहे. एका झटक्यात त्यांना नोकरीवरून् काढले जात आहे.इतकी भयावह स्थिती या क्षेत्राची झाली आहे. देशातील  पत्रकारांचे व कर्मचारी वर्गांचे  वेतन निश्चित करण्यासाठी मजिठीया आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.या  आयोगाचा  आपला सादर केला.पण याप्रमाणे वेतन देण्यास वृत्तपत्र मालकांनी संघटीतपणे  नकार दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने  या आयोगाने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतन देण्याचा निकाल दिला. तरी वृत्तपत्र मालक हे मान्य करावयास तयार नाहीत. इतकेच त्यांनी नव्हे कंत्राटी पत्रकार व संपादक  नियुक्त करण्याचा सपाटा लावला. पण याही पत्रकारांना मजिठीया आयोगा प्रमाणे वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने  दिले.  त्यामुळे तर  वृत्तपत्र मालक अधिक बिथरले आहेत .त्यांनी तर आता कामचुकार असल्याचा ठपका  तसेच नोटबंदीचा फटका  बहाणा करत पत्रकार कर्मचाऱ्यावर कुऱ्हाड  चालवत आहेत. अनेक जणांचा बदलीच्या  माध्यमातून छळ केला जात आहे.जेणे करून त्या पत...

कशी असावी पञकारीता ........

समाजातील राजकीय,प्रशासकीय  क्षेत्रातील लोकांनो श्रमजीवी,ग्रामीण पत्रकारिता काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का? कोण असतो पत्रकार? कशी असते पत्रकारिता? थोडे कान इकडे करा ऐका,       घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार??       घरदारावर तुळशीपत्र ठेवून,घरचे पैसे खर्चून,गावातील,परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार?    अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते,असले तर अगदी थोडके,बातमीच्या शोध,लेखन,वेळ,व बातमी पाठविणे,ती छापून येईपर्यंत वाट बघणे,अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या,     कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो पत्रकार,      बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो पत्रकार?      लोकांच्या दूषणे,पुढारयांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो पत्रकार, हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार. हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय,     समाजाला किती कळतो पत्रकार?????    अरे विच...

पञकारीता धंदा झाला??

आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो . पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .  याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात   लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .  मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.  आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे. आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची व...